शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रोहयोच्या कामावर ६५०० मजूर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:49 IST

प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. मात्र, अद्यापही भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून, प्रशासनाने नियोजित केलेल्या रोहयोच्या कामांवर अद्यापही ६ हजार ६७१ मजूर काम करीत आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थिती नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेअतंर्गत कामे देण्यात आली. कामे सुरु झाल्यापासून या कामावर दिवसेंदिवस मजूरांच्या संख्येत वाढ होत होती. मे महिन्याच्या अखेर पर्यंत रोहयोच्या कामावरील मजूरांची संख्या २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्याने मजुरांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडला नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे, म्हणून ग्रामपंचायतीकडून कामांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ७७९ ग्रामपंचायतीपैकी १७६ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर ६ हजार ६७१ मजूर कामावर आहे.घनसावंगी तालुक्यातही कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह बांधकामे व इतर कामे ठप्प आहेत. तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक १ हजार ९०८ मजूर कार्यरत आहेत. तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ८७ मजूर कामावर आहे.शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर यासह अनेक कामे केली जात असून, या कामावर मजूर कार्यरत आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ