शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

दीड वर्षात ५५ खून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:19 IST

मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात हाणामाऱ्या, चोºया, दरोड्यांचे सत्र सुरूच आहे. त्यात आता खुनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील दीड वर्षात जिल्हाभरात खुनाच्या तब्बल ५५ घटना घडल्या आहेत.या रक्तरंजित घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला नियंत्रित करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, खुनाच्या दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५१ प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित प्रकरणांमधील आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.उद्योगनगरी म्हणून जालन्याची ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. जमिनीचे वाद, संपत्ती, पूर्ववैमनस्य, किरकोळ कारण, हेवे दावे, अनैतिक संबंध अशा अनेक कारणांवरून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. दगडाने ठेचून, शस्त्राचे वार करून निर्दयीपणे खून केले जात आहेत. वाढलेल्या हाणामाऱ्यांसह इतर घटनांना आळा घालण्यासाठीपोलीस प्रशासनाला कडक पावले उचलावी लागणार आहेत.पोलिसांसमोर आव्हान : जून महिन्यात वाढ२०१८ या वर्षात जिल्ह््यात ४१ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३८ खुनाच्या घटनांचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तर २०१९ मध्ये मे महिन्यापर्यंत जिल्हाभरात १४ जणांचा खून झाला आहे. त्यापैकी १३ प्रकरणांचा उलगडा झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात खुनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, जून महिन्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. चो-या, दरोड्यांसह खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरत असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस