शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

By विजय मुंडे  | Updated: May 3, 2024 20:03 IST

मोदींची हवा संपल्याने महाराष्ट्रात दिवसाआड सभा घेत आहेत

जालना : ४०० पार हा नरेंद्र मोदी यांचा जुमला आहे. ते २०० पारही जाणार नाहीत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकू म्हणणारे दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात येत आहेत. मोदींची हवा संपल्याचा हा असर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे जालना येथील उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालना शहरातील मामा चौकात आयोजित बैठकीत ते बोलत हाेते. यावेळी प्रभाकर बकले महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाट, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, महासचिव प्रशांत कसबे, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, विजय लहाने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संविधान आम्ही बदलणार नाही, असे ते सांगत आहेत. परंतु, मोदी सत्तेत आले तर संविधान बदलणार आहेत. २०१४ ते २०२४ किती लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले हा प्रश्न विचारेपर्यंत १७ लाख नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याचा अहवाल आहे. त्यांचा धर्म हिंदू आहे. इलेक्ट्रिकल बॉण्डच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देश चालविण्यासाठी हे देशाची संपत्ती विकायला निघाले आहेत. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे कोणीही आले तरी सत्ता त्यांच्या घरात जाणार आहे. लोकशाही टिकवायची असेल तर कुटुंबशाहीला गाढा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.

काळेंचे गुरू अशोक चव्हाणकाँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचे राजकीय गुरू अशोक चव्हाण आहेत. आज अशोक चव्हाण भाजपात असून, काळे निवडून आले तर तिकडे जाऊन बसतील. काळे, दानवे, औताडे हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे इथे झालेल्या निवडणुका नावाला झाल्याची टीका प्रभाकर बकले यांनी केली.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर