शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

३५० मजुरांच्या हाताला मिळाले कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:10 AM

मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देकंडारी ग्रामपंचायत : ग्रामस्थांची भटकंती थांबली

पारडगाव : मनरेगा योजनेच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील कंडारी ग्रामपंचयातअंतर्गत ३५० मजुरांच्या हाताळा दुष्काळातही कामे मिळाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.घनसावंगी तालुक्यात सध्या दुष्काळाची भिषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच यंदा पाऊस कमी असल्याचे परिसरातील खरीप व रबीचे पिके वाया गेली आहेत.यामुळे मजुरांच्या हाताला कामे उरली नसल्याने त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली होती. परंतु, कंडारी ग्रामपंचायतर्फे शासनस्तरावर पाठपुरावा करून गाव परिसरात मनरेगा योजनेची विविध कामे सुरू केली आहेत. यामुळे ग्रामस्थांची कामांसाठी होणारी भटकंती थांबली आहे.या संदर्भात ग्रामरोजगार सेवक संतोष काकडे म्हणाले, रोहियाच्या कामांवर दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढत चालली आहे. सध्या स्थितीत ३५० मजुर कामे करित आहेत. यामुळे दुष्काळातही मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत.शिंदे वडगाव, पानेवाडी, राणीउंचेगाव, कंडारी, हातडी, वडी रामसगाव या गावात मनरेगाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. तसेच आणखी काही कामे नव्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरू असलेल्या या कामांची नुकतीच पाहणी तांत्रिक सहाय्यक दत्तात्रय सोट, ग्राम रोजगार सेवक संतोष काकडे, बजरंग काकडे, दुधकर, जगन्नाथ काकडे, राजाराम काकडे, परमेश्वर काकडे यांनी केली आहे.

टॅग्स :JalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभाग