शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सिंचन विहिरींसाठी ३० जूनची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्र्गत जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी ३० जून पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्र्गत जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी ३० जून पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे.जिल्ह्यात या सिंचन विहिरींच्या मंजुरीपासूनच ही कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, हा वाद बाजूला ठेवून, तातडीने आहेत त्या विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात जालना, घनसावंगी आणि मंठा या तीन तालुक्यांतील कामे अत्यंत कासवगतीने सुरू असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून, ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.या विहिरींच्या माध्यमातून सिंचन वाढीसह शेतकºयांना त्यांच्याच शेतात हक्काचे पाणी मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. एक विहीर खोदण्यासाठी संबंधित लाभार्थीला तीन लाख रूपयांचे अनुदान हे रोजगार हमी योजनेतून दिले जाते. या विहिरींची कामे मुदतीत न केल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले आहेत.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना