शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

३ लाख मे. टन चारा उत्पादनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:43 IST

जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा केवळ ६२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईसह चारा टंचाईने शेतकरी तसेच पशुपालक धास्तावले आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने पाणी टंचाईचा ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. तर चारा उत्पादनासाठी देखील नियोजन केले आहे. जवळपास तीन लाख मेट्रिक टन चारा निर्मितीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८६ मि.मिलमीटर एवढी आहे. असे असताना केवळ ४२४ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाताील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घटले असून, रबी हंगामातही जिल्ह्यात यावेळी केवळ १९ टक्के पेरणी झाली आहे. याचे मोठे नुकसान चारा निर्मितीला बसले झाले आहे. चाऱ्याचे आजचे भाव हे कधी नव्हे वाढलेले आहेत. एक पेंडी थेट २० रूपयांना विकली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने ज्याकाही गाळपेºयाच्या जमिनी आहेत तेथे मका चारा निर्मिर्तीला भर दिला आहे.त्यासाठी वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचारही प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.जालना जिल्ह्यात चारा पे-याचे क्षेत्र दोन लाख ६९ हजार हेक्टर असल्याचे सांगण्यात आले.या पे-यात चारा निर्मिती करून त्यातून तीन लाख मेट्रीक टन चारा निर्मिती होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न तर सुटेल, परंतु जनावरांना ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे करावे, या चिंतेत आता पशुपालक आणि प्रशासन असल्याचे सांगण्यात आले.उसाचा पर्याय ठरू शकतो साह्यकारीचाराटंचाईवर मात करण्यासाठी उसाचा पर्याय असून, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात उसाचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. ऊस तोडून जो वरील हिरवा भाग राहतो, त्याचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी अनेक शेतकरी करतात. त्यामुळे एक ते दोन महिने हा उसाचा अर्थात वाडे चा-याला पर्याय ठरू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा रबी पेरणीत ज्वारी आणि बाजरी नसल्याने पुढील वर्षी चाराटंचाई आणखी गंभीर होऊ शकते.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ