शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत सव्वादोनशे क्विंटल हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:09 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर चार दिवसात १६ शेतकऱ्याकडून २१५ क्ंिवटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीभाव केंद्रावर चार दिवसात १६ शेतकऱ्याकडून २१५ क्ंिवटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेले शेतकरी हमीभाव केंद्रावर गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.हमीभाव केंद्रावर सोयाबीन, तूर आणि आता हरभरा सुध्दा निकषानूसारच खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १० ते १२ क्विंटल हरभ-याचे उत्पादन निघाले आहे. हरभ-याला शासनाने ४४०० रूपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. सुरुवातीला आॅनलाईन नोंदणी करूनही हरभ-याची खरेदी सुरू करण्यात आली नाही. परिणामी अनेक शेतक-यांना कमी दरात व्यापा-यांना हरभरा विकावा लागला. आता बाजार समितीच्या केंद्रावर दीडहजारांवर शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. नऊ एप्रिलपासून प्रत्यक्ष हरभरा खरेदीस सुरुवात झाली असून, २१५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे. दररोज केवळ दहा-पंधरा शेतक-यांना मेसेज पाठवून खरेदीसाठी बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारून अधिका-यांकडे विचारणा करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र