शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

बंद पडलेल्या हातपंपांचे भाग्य कधी उजळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:46 IST

शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी शहरात जवळपास २०० हातपंप बसविण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी अनेक हातपंप बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छता अभियानातून या हातपंपांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरात बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने ते नगरपालिकेचा नळ घेऊ शकत नाही. अशा नागरिकांसाठी प्रशासनाकडून हातपंपांची सुविधा करण्यात आलेली आहे. तर ज्या भागात अद्याप नगरपालिकेचे नळ कनेक्शन पोहोचलेले नाही. अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात हातपंपांची सुविधा केलेली असते. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करुनच हातपंप बसविण्याचानिर्णय घेण्यात येतो. नगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास २०० ठिकाणी हातपंप बसविले आहे. परंतु, शहरातील हातपंप पाण्याअभावी कोरडे, तर कुठे वापराविना खराब झाल्याने भंगार पडले आहेत.तर बोटावर मोजण्या इतके हातपंप सुरु आहेत.शहरातील रस्ते काम होताना हातपंप जमिनीत पूर्णपणे खाली गेले आहेत. तर काहीचे साहित्य चोरीला देखील गेले आहेत. मात्र. नगरपालिका प्रशासन यावर कोणतेही पाऊल उचलत नाही. हातपंपातून पाणी उपलब्ध झाल्यास टंचाईवर मात करता येऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषद