शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...म्हणून भारतावर नाराज झाला इस्रायलय; नेतन्याहू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:57 IST

इस्रायलमध्ये जे घडले, ते भारतासारखा कोणताही सुसंस्कृत देश सहन करू शकत नाही. यामुळे मला आशा आहे की, अशा प्रकारचे प्रस्ताव पुन्हा आणले जाणार नाही.'

इस्रायल आणि हमास यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक प्रस्ताव आणण्यात आला होता. यात इस्रायलला तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रस्तावापासून भारताने स्वतःला दूर ठेवले होते. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताच्या या भूमिकेंसंदर्भात भाष्य केले आहे. भारतासह कोणताही सुसंस्कृत देश अशा प्रकारचा रानटीपणा खपवून घेणार नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले होते.

या प्रस्तावासंदर्भातील भारतासारख्या मित्र देशाच्या भूमिकेवर टीका करतावा नेतन्याहू म्हणाले, 'मला वाटते की, त्या प्रस्तावात बरीच कमतरता होती. मला हे पाहून अत्यंत वाईट वाटले की, आमचे अनेक मित्रदेखील, इस्रायलमध्ये जे काही घडले त्याचा तीव्र निषेध व्हायला हवा होता, यावर जोर द्यायला तयार नाहीत. इस्रायलमध्ये असे घडले की, जे भारतासारखा कोणताही सुसंस्कृत देश सहन करू शकत नाही. यामुळे मला आशा आहे की, अशा प्रकारचे प्रस्ताव पुन्हा आणले जाणार नाही.'

इस्रायल कधीही शत्रुत्व संपवण्यास सहमत होणार नाही -नेतन्याहू पुढे म्हणाले, 'ज्या पद्धतीने पर्ल हर्बरवरील बॉम्ब स्फोटांनंतर आणि 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने युद्धविराम मान्य केला नाही. त्याच पद्धतीने इस्रायलही हमास सोबतचे शत्रुत्व संपवण्यासाठी तयार होणार नाही. इस्रायल कधीही शत्रुत्व संपवण्यास सहमत होणार नाही...'

ही वेळ युद्धाची -युद्धविरामासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, 'युद्धविरामाचे आवाहन म्हणजे, इस्रायलसाठी हमास समोर आत्मसमर्पण करण्याचे, दहशतवादासमोर आत्मसमर्पण करण्याचे, रानटीपणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन आहे आणि हे कधीही होणार नाही. बायबलमध्ये लिहिले आहे, एक वेळ शांततेची असते आणि एक वेळ युद्धाची असते. ही वेळ युद्धाची आहे.'

हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करून किमान 1,400 जणांची हत्या केली होती आणि जवळपास 200 जणांना बंदी बनवले होते. यानंतर, आता इस्रायल, हमासच्या नियंत्रणाखालील गाझा पट्टीत कारवाईत करत, जबरदस्त हल्ले करत आहे. या हल्ल्यांत आतापर्यंत तब्बल 8,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारतBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल