शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

"जेव्हा दहशतवाद्यांनी माझ्याकडे पाहिले..."; राहुल गांधींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 10:04 IST

जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले.

लंडन - सुरक्षा रक्षकांनी मला काश्मीरमध्ये पदयात्रा न काढण्याचा सल्ला दिला होता तरी मी भारत जोडो यात्रेत पदयात्रा काढली. त्यावेळी माझा सामना दहशतवाद्यांशी झाला होता असा दावा राहुल गांधींनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून केंब्रिज इथं ते संबोधित होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले. तरीही आम्ही यात्रा सुरू केली. तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याला माझ्याशी बोलायचं होते. सुरक्षारक्षकांनी तुम्ही असं करू नका. लोकांना जवळ बोलावू नका म्हटलं. तरीही मी त्या व्यक्तीला जवळ बोलावले. तो माझ्याजवळ आला. या व्यक्तीने विचारलं, खरेच तुम्ही आमची समस्या सोडवणार आहात का? मी म्हटलं, हो..आम्ही पुढे जात होतो तेव्हा या व्यक्तीने हात दाखवत तुम्ही ते पाहा असं सांगितले. 

राहुल गांधींनी विचारले. कुठे? त्या व्यक्तीने सांगितले तिकडे...ते दहशतवादी आहेत असं त्या व्यक्तीने म्हटलं. दहशतवाद्यांनी मला मारायला हवं होतं. त्या परिस्थितीत ते माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. मी अडचणीत आहे असं मला वाटले. आम्ही एकमेकांना पाहत राहतो. काहीच घडत नाही मग आम्ही पुढे निघून गेलो असं राहुल गांधींनी म्हटलं. 

असं का घडलं?राहुल गांधींनी पुढे सांगितले असं का घडलं? त्यांच्याकडे काहीच न करण्यासाठी पॉवर नव्हती असं नाही. तर मी त्यांना ऐकण्यासाठी गेलो होतो. मी कुठलीही हिंसा करायला गेलो नव्हतो. अनेकजण हे पाहत होते म्हणून झाले. मीडिया आणि न्यायसंस्था यावर कब्जा केला आहे. दलित, अल्पसंख्याकांवर आदिवासींवर हल्ले होत आहेत. कुणी टीका केली तर त्याला धमकावलं जाते असा आरोप राहुल गांधींना केला. त्याचसोबत जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा सुरक्षा रक्षक मला भेटले. आम्हाला तुमच्याशी बोलाचंय असं त्यांनी सांगितले. मी काश्मीरमध्ये यात्रा करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. परंतु मला माझ्या पक्षातील लोकांशी बोलू द्या. मी भारत जोडो यात्रा पूर्ण करणार असा निर्धार राहुल गांधींनी सुरक्षा रक्षकांसमोर बोलून दाखवला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस