शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशातला कचरा माणसासाठीही धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 04:09 IST

शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा

पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. अवकाशात पृथ्वीभोवती इतका कचरा वाढू लागला आहे की, त्यासाठी मोहीम सुरू करावी लागली आहे. शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा आहे.या कचऱ्याचा धोका काय?समजा कचऱ्याचा छोटा तुकडा अवकाशात एखाद्या उपग्रहाला लागला तर त्या उपग्रहाचे हजारो तुकडे होऊ शकतात. एवढेच नाही तर त्या उपग्रहाची गती २५ हजार किलोमीटर प्रति तास एवढी वाढण्याचाही धोका आहे. या वेगाने अवकाशात फिरणारे उपग्रहाचे तुकडे इतरही उपग्रहांना धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे मानव असलेल्या अवकाशयानाला धडकल्यास काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.कचरा तयार कसा होतो?आता अवकाशात उपग्रह सोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खासगी कंपन्याही उपग्रह पाठवू लागल्या आहेत. उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी लागणारे रॉकेट्स आणि त्याचे भाग मग सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. ते पृथ्वीभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे साहजिकच जितके जास्त रॉकेट अवकाशात जातील, तितका कचरा जास्त कचरा वाढत जाणार.वापरात नसलेल्या उपग्रहांचाही धोकाअवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर तो सहसा १० ते १५ वर्षे काम करत असतो. त्यानंतर तो निकामी होतो. पण तो अवकाशातच फिरत राहतो. शिवाय काही उपग्रह अवकाशात गेल्यानंतर अयशस्वी होतात. त्यामुळे तेही फिरत असतातच. त्यामुळे जितके उपग्रह अवकाशात जातील, तितका धोका वाढत जाणार आहे.