शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:07 IST

Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे. 

India Pakistan News: 'सिंधू आमची आहे, आमचीच राहणार. सिंधू नदीतून आमचे पाहणी वाहिले नाही, तर भारतीयांचे रक्त वाहणार', असे विधान करणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा करत गरळ ओकली आहे. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे, असे भुत्तो म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मिरपूरखास येथे बिलावल भुत्तो यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. 

मोदींनी सिंधू नदीवर हल्ला केलाय  बिलावल भुत्तो एका सभेत बोलताना म्हणाले, "आम्हाला युद्ध नकोय, पण ते जर सिंधूवर हल्ला करत असतील, तर त्यांना माहिती आहे की, सिंधूतून पाणी वाहणार किंवा रक्त. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे. आणि आवाहन करतो की, आपण ज्या प्रकारे देशात सिंधूच्या पाण्याबद्दल उठवतो. त्याचप्रमाणे आपण आता एकजूट होऊयात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत."

वाचा >>...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

"आपण सिंधू मोदींच्या धोक्यापासून दूर बाहेर काढू. मी २७ डिसेंबर रोजी म्हटलं होतं की, मी जेव्हा तुमचा मंत्री होतो, तेव्हापासून सिंधूची बाजू मांडत आलोय. मी याच सिंधू जल कराराचा उल्लेख करत होतो. तेव्हाही भारताने प्रयत्न केले आणि आज काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी घोषणा केली आहे की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही. आम्ही त्यांचा हा निर्णयच मान्य करत नाही", असे बिलावल भुत्तो म्हणाले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर