शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

साबणाच्या पाण्याने धुवा मोबाईल

By admin | Updated: December 6, 2015 03:24 IST

अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती

टोक्यो : अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती केली आहे. हा मोबाइल केवळ वॉटरप्रूफ नसून चक्क साबणाच्या पाण्याने धुता येऊ शकणार आहे.दिवसभर घामाने किंवा घरातल्या, कार्यालयातील धुळीमुळे मोबाइलची स्क्रीन खराब होते. त्यावरील पारदर्शक आवरणाचाही फारसा उपयोग होत नाही किंवा तो कोरड्या फडक्याने पुसण्यापलिकडे आपण काहीच करु श्कत नाही. स्वयंपाकघरातही त्यावर पाणी किंवा तेलासारखे पदार्थ उडतील म्हणून काळजी घ्यावी लागते. यासर्व प्रश्नांवर क्योसरोने डिग्नो रेफ्र नावाच्या मॉडेलद्वारे उत्तर शोधले आहे. हा मोबाइल आपल्याला वापरानंतर स्वच्छ धुता येणार आहे, महत्वाचे म्हणजे टचस्क्रीन भिजल्यावरही त्याच्या स्क्रीनवरील कळ दाबता येता येतात. ४३ अंश से. इतक्या तापमानाच्या गरम पाण्यात पडला तरीही तो चालू राहू शकतो. क्योसरोने याआधीही अत्यंत टीकाऊ उत्पादने बनविली असून, सौरऊर्जेवर चालणाऱ्या फोनचे तंत्रज्ञानही त्यांनी शोधले आहे. (वृत्तसंस्था)अंघोळीच्या वेळेसही मीटिंगकामाच्या व्यापात सतत गुंतलेल्या उद्योजकांना अशा फोनचा नक्कीच उपयोग होऊ शकणार आहे. मोबाईलवर सतत चालू असणाऱ्या कामामुळे मला अंघोळीलाही वेळ मिळत नाही त्यामुळे उशिरा आवरले अशी तक्रार असणाऱ्यांचीही काळजी या फोनने दूर केली आहे. या स्मार्टफोनची किंमत ५७,४२० जपानी येन म्हणजेच ४६५ डॉलर्स इतकी असून तो कोरल पिंक, काश्मिरी व्हाईट आणि मरिन नेव्ही अशा तीन रंगात उपलब्ध आहे.