शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारताशी युद्ध हा पर्याय नाही - पाकिस्तानचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:56 IST

भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर व अन्य प्रश्न केवळ चर्चेद्वारेच माध्यमातून सोडवता येतील, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी व्यक्त केले.

लंडन : भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर व अन्य प्रश्न केवळ चर्चेद्वारेच माध्यमातून सोडवता येतील, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी व्यक्त केले. लंडन स्कूल आॅफ इकनॉमिक्सच्या दक्षिण आशिया केंद्रामध्ये ‘फ्युचर आॅफ पाकिस्तान २०१७’ या विषयावर ते म्हणाले की, काश्मीर प्रश्न निश्चितच गंभीर व वादाचा मुद्दा आहे. त्यावर तोडगा निघेपर्यंत भारताबरोबरचे तणावाचेच राहतील. स्वतंत्र काश्मीरच्या विचाराला आपला पाठिंबा नाही, असेही शाहीद अब्बासी यांनी स्पष्ट केले. काश्मीरबाबत जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत भारत व पाकिस्तान यांच्यात तणाव राहील, असे ते म्हणाले.दोन्ही देशांत २0१९ साली निवडणुका असल्याने तोपर्यंत सुसंवादाची शक्यता नाही. दोन्हीपैकी एकही देश काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी पुढाकार घेईल, असे आपणास वाटत नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान