शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST

एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता त्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळमधील आंदोलन दुसऱ्या दिवशी आणखी पेटलेलं दिसत आहे. या जमावाला आवर घालणं आता सरकारला देखील कठीण होत आहे. एकीकडे संतप्त जनतेने नेपाळी मंत्र्यांची घरे जाळली, तर दुसरीकडे आता जनतेने सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काठमांडूमध्ये निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. आंदोलक नेपाळमधील बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यांवरून निदर्शने करत आहेत. 

सरकारने निदर्शकांना हिंसाचार थांबवून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने राजीनामा द्यावा आणि अंतरिम सरकार स्थापन करावे, अशी मागणी आंदोलक करत आहेत. यासह पुन्हा निवडणुका घेण्याची आणि पंतप्रधानांसह सर्व खासदारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

निषेधाचे रूपांतर हिंसाचारात कसे झाले?ओली सरकारवर भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरुणांना बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायचे होते. सोमवारी हजारो तरुणांनी काठमांडूमधील संसद भवनासमोर निदर्शने केली. ते सरकारकडे सोशल मीडियावरील बंदी उठवण्याची मागणी करत होते. यातील काही लोक संसदेच्या आवारात घुसले, त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या मारा केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. मात्र, यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :NepalनेपाळKathmanduकाठमांडू