शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:35 IST

सिस्मोग्राफवर अनेक घटना रेकॉर्ड करता येतात. परंतू, एवढा काळ चाललेल्या लहरी या पहिल्याच होत्या. एवढा काळ लहरी सुरु असल्याने व जगभरात त्या पसरल्याने काहीतरी वेगळे असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

पृथ्वीवर अज्ञात लहरी नऊ दिवसांपर्यंत फिरत होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये या लहरी शास्त्रज्ञांनी पकडल्या होता. परंतू, अशा प्रकारचा कोणताच सिग्नल यापूर्वी मिळाला नव्हता. यामुळे सारे अचंबित झाले होते. खूप शोध घेतल्यानंतर ग्रीनलँडमध्ये एक निर्जन ठिकाणी अख्खा डोंगरच पाण्यात कोसळला होता, यामुळे २०० मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्यामुळे हा सिग्नल तयार झाल्याचे समोर आले होते. 

या भूस्खलनामुळे २०० मीटर उंचीची त्सुनामी आली होती. यापासून जो सिग्नल तयार झाला तो यापूर्वीच्या अशा घटनांपासूनच्या सिग्नपेक्षा खूपच वेगळा होता. स्टीफन हिक्स आणि क्रिस्टीयन स्वेननेविग यांनी यावर काम सुरु केले. या लहरींमध्ये इतर वेळच्या भूकंपासारख्या लहरी नव्हत्या. यामुळे तसा आवाज त्यात नव्हता. 

या लहरी एवढे दिवस टिकल्याने शास्त्रज्ञदेखील बुचकळ्यात पडले होते. सिस्मोग्राफवर अनेक घटना रेकॉर्ड करता येतात. परंतू, एवढा काळ चाललेल्या लहरी या पहिल्याच होत्या. एवढा काळ लहरी सुरु असल्याने व जगभरात त्या पसरल्याने काहीतरी वेगळे असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी ग्रीनलँडच्या डिक्सन फजॉर्डवर लक्ष वळविले. 

या भागातील डोंगरारांगांतून सुमारे १० हजार ऑलिंपिक स्विमिंग पूल भरतील एवढा मोठा डोंगर पाण्यात कोसळला होता. हे समुद्राचे पाणी आत घुसलेले होते. ते बर्फाळ पाणी होते, यामुळे २०० मीटर उंच लाटा उसळल्या आणि समोरच्या डोंगरांवर आदळत त्या समुद्रात लोटल्या गेल्या. यामुळे एकप्रकारचे कंपन तयाक झाले आणि त्याच्या लहरी जगभरात फिरू लागल्या होत्या.  

टॅग्स :Tsunamiत्सुनामी