शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद

By admin | Updated: December 14, 2015 13:51 IST

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली. सईदने सोशल नेटवर्किंगवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओतून भारताविरोधात गरळ ओकली आहे. मुंबई हल्ल्याला साच वर्ष उलटून गेल्यानंतरही हा हल्ला कोणी केला हे भारताला सिद्ध करता आलेले नाही व ते कधीच सिद्ध करू शकणारही नाहीत असेही सईदने म्हटले आहे.
 
या व्हिडीओमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हाफिज सईदने आव्हान दिले आहे, 'सात वर्षांत तुम्ही मुंबईवर हल्ला कोणी केला याचे ठोस पुरावे देऊ शकला नाहीत, आणि अखेरपर्यंत ते सिद्धही करता येणार नाही' असे त्याने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नुकत्याच पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊन गेल्या होत्या.
यापूर्वीही सईदने अशा अनेक दर्पोक्ती केल्या असून पॅरिमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीवरही सईदने टीका करत शरीफ यांनी मोदींची भेट घ्यायला नको होती असे म्हटले होते.