शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुंबई हल्ल्यात माझा सहभाग सिद्ध करणं अशक्य - हाफीज सईद

By admin | Updated: December 14, 2015 13:51 IST

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझा हात होता हे सिद्धं करणं भारतासाठी अशक्य आहे अशी दर्पोक्ती लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदने केली. सईदने सोशल नेटवर्किंगवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओतून भारताविरोधात गरळ ओकली आहे. मुंबई हल्ल्याला साच वर्ष उलटून गेल्यानंतरही हा हल्ला कोणी केला हे भारताला सिद्ध करता आलेले नाही व ते कधीच सिद्ध करू शकणारही नाहीत असेही सईदने म्हटले आहे.
 
या व्हिडीओमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हाफिज सईदने आव्हान दिले आहे, 'सात वर्षांत तुम्ही मुंबईवर हल्ला कोणी केला याचे ठोस पुरावे देऊ शकला नाहीत, आणि अखेरपर्यंत ते सिद्धही करता येणार नाही' असे त्याने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नुकत्याच पाकिस्तानच्या दौ-यावर जाऊन गेल्या होत्या.
यापूर्वीही सईदने अशा अनेक दर्पोक्ती केल्या असून पॅरिमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीवरही सईदने टीका करत शरीफ यांनी मोदींची भेट घ्यायला नको होती असे म्हटले होते.