शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात आता अतिरेक्यांनी घेतली उडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 02:49 IST

azerbaijan armenia war: परिस्थिती चिघळण्याची शक्यता; ३,००० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

येरेवन : आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्धात अझरबैजानने ३,००० सैनिक गमावल्याचे वृत्त आहे. नागोर्नाे- कराबाख भागावरून या दोन देशांत युद्ध पेटले असून, सहा दिवसांनंतरही यात तोडगा निघताना दिसत नाही.या दोन देशांच्या युद्धात तुर्कीने अझरबैजानच्या समर्थनार्थ अतिरेक्यांना युद्धात उतरविल्याचेही सांगितले जात आहे. आर्मेनियाच्या उपविदेशमंत्र्यांनी असा दावा केला की, तुर्की आणि पाकिस्तानमुळे या दोन देशांतील युद्ध आणखी वाढण्याची शक्यता आहे.फ्रान्सनेही असा दावा केला आहे की, तुर्कीने हजारो अतिरेक्यांना अझरबैजानच्या समर्थनार्थ युद्धात उतरविले आहे. नागोर्नो- काराबाखच्या ताब्यावरून सुरू झालेल्या या युद्धाचा परिणाम आर्मेनिया आणि अझरबैजानच्या अनेक शहरांवर दिसून येत आहे. अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. युद्धात अतिरेक्यांनी उडी घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही सांगितले जात आहे.