शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:49 IST

बौद्ध आणि मुस्लिम या दोन समजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे.

नवी दिल्ली - कँडीमध्ये सुरु झालेली धार्मिक दंगल देशामध्ये पसरू नये यासाठी संपूर्ण श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. बौद्ध आणि मुस्लिम या दोन समाजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम समोरासमोर येण्यामागे ही पाच प्रमुख कारणे आहेत. 

- धर्मांतर हे या हिंसाचाराचे मुख्य कारण आहे. श्रीलंकेत बौद्धांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप काही प्रखर बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होता. 

- श्रीलंकेत प्राचीन बौद्ध स्थळांची तोडफोड करण्यात आली त्यामागेही मुस्लिम संघटना असल्याचा आरोप करण्यात आला.                                        -  म्यानमारमध्ये हिंसाचार सुरु असल्याने रोहिंगे मुस्लिम श्रीलंकेमध्ये आश्रयाला आले. त्यांना देशात थारा देऊ नये यासाठी काही राष्ट्रवादी बौद्ध संघटनांनी जोरदार आंदोलनही केले होते. 

- सध्या हिंसाचार फक्त कँडी शहरात झाला आहे. पण देशाच्या अन्य भागातही हा हिंसाचार वेगाने पसरु शकतो असे अलजजीरा वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. 

- श्रीलंकेत यापूर्वीही जातीय हिंसाचारात अनेकांचे प्राण गेले आहेत. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के मुस्लिम आहेत. 75 टक्के बौद्ध आणि 13 टक्के हिंदू आहेत. 

- फेब्रुवारी महिन्यातही बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले होते. अनेक दुकाने आणि मशिदींची नासधूस करण्यात आली होती. 

- 2015 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर राष्ट्रपती सिरिसेना यांनी मुस्लिम विरोधी हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यात पुढे फारशी प्रगती झाली नाही. 

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका