शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:28 IST

बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोहम्मद सरकाारने आरोप केले आहेत. बांगलादेशातील लोक बेपत्ता होण्यामागे  शेख हसीना यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, बांगलादेशातील लोकांच्या बेपत्ता होण्यामागे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या राजवटीचे सर्वोच्च लष्करी आणि पोलीस अधिकारी असल्याचा पुरावा सापडला आहे.

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

बांगलादेशातील बेपत्ता होण्याच्या घटनांचा तपास करणाऱ्या पाच सदस्यीय आयोगाने काळजीवाहू पंतप्रधान मुहम्मद युनूस यांचे मुख्य सल्लागार यांना "सत्याचा खुलाचा करणे" नावाचा अंतरिम अहवाल सादर केला. आयोगाचा अंदाज आहे की देशभरात ३५०० हून अधिक घटना बेपत्ताच्या घटना समोर आल्या आहेत. 

अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा

शेख हसीना यांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल तारिक अहमद सिद्दीकी, नॅशनल टेलिकम्युनिकेशन मॉनिटरिंग सेंटरचे माजी महासंचालक आणि मेजर जनरल झियाउल अहसानंद, वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिरुल इस्लाम आणि मोहम्मद हारुन-ओर-रशीद आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.

दुसरीकडे, माजी लष्कर आणि पोलिस अधिकारी फरार असून, अवामी लीगचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हसीना यांचे परदेशात पलायन झाल्याचे मानले जात आहे. 

आयोगाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मैनुल इस्लाम चौधरी यांनी युनूस सरकार यांना सांगितले की, तपासादरम्यान त्यांना एक पद्धतशीर रचना सापडली जी बेपत्ता होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष करते.

चौधरी म्हणाले की, बेपत्ता करणाऱ्या व्यक्तींना पीडितांची माहिती नव्हती. पोलिसांची रॅपिड ॲक्शन बटालियन पीडितांना पकडणे, छळ करणे आणि ताब्यात घेणे यासाठी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयोगाने दहशतवादविरोधी कायदा २००९ रद्द करण्याचा किंवा सर्वसमावेशक सुधारणा तसेच RAB रद्द करण्याचा प्रस्ताव दिला. आयोगाचे सदस्य सज्जाद हुसेन यांनी सांगितले की, त्यांनी सक्तीने बेपत्ता झाल्याच्या १,६७६ तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्यापैकी ७५८ ची चौकशी केली आहे. यापैकी २०० लोक कधीही परतले नाहीत तर जे परत आले त्यापैकी बहुतेकांना रेकॉर्डमध्ये अटक दाखवण्यात आले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश