शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:28 IST

बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोहम्मद सरकाारने आरोप केले आहेत. बांगलादेशातील लोक बेपत्ता होण्यामागे  शेख हसीना यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, बांगलादेशातील लोकांच्या बेपत्ता होण्यामागे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या राजवटीचे सर्वोच्च लष्करी आणि पोलीस अधिकारी असल्याचा पुरावा सापडला आहे.

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

बांगलादेशातील बेपत्ता होण्याच्या घटनांचा तपास करणाऱ्या पाच सदस्यीय आयोगाने काळजीवाहू पंतप्रधान मुहम्मद युनूस यांचे मुख्य सल्लागार यांना "सत्याचा खुलाचा करणे" नावाचा अंतरिम अहवाल सादर केला. आयोगाचा अंदाज आहे की देशभरात ३५०० हून अधिक घटना बेपत्ताच्या घटना समोर आल्या आहेत. 

अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा

शेख हसीना यांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल तारिक अहमद सिद्दीकी, नॅशनल टेलिकम्युनिकेशन मॉनिटरिंग सेंटरचे माजी महासंचालक आणि मेजर जनरल झियाउल अहसानंद, वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिरुल इस्लाम आणि मोहम्मद हारुन-ओर-रशीद आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.

दुसरीकडे, माजी लष्कर आणि पोलिस अधिकारी फरार असून, अवामी लीगचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हसीना यांचे परदेशात पलायन झाल्याचे मानले जात आहे. 

आयोगाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मैनुल इस्लाम चौधरी यांनी युनूस सरकार यांना सांगितले की, तपासादरम्यान त्यांना एक पद्धतशीर रचना सापडली जी बेपत्ता होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष करते.

चौधरी म्हणाले की, बेपत्ता करणाऱ्या व्यक्तींना पीडितांची माहिती नव्हती. पोलिसांची रॅपिड ॲक्शन बटालियन पीडितांना पकडणे, छळ करणे आणि ताब्यात घेणे यासाठी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयोगाने दहशतवादविरोधी कायदा २००९ रद्द करण्याचा किंवा सर्वसमावेशक सुधारणा तसेच RAB रद्द करण्याचा प्रस्ताव दिला. आयोगाचे सदस्य सज्जाद हुसेन यांनी सांगितले की, त्यांनी सक्तीने बेपत्ता झाल्याच्या १,६७६ तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्यापैकी ७५८ ची चौकशी केली आहे. यापैकी २०० लोक कधीही परतले नाहीत तर जे परत आले त्यापैकी बहुतेकांना रेकॉर्डमध्ये अटक दाखवण्यात आले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश