शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:28 IST

बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोहम्मद सरकाारने आरोप केले आहेत. बांगलादेशातील लोक बेपत्ता होण्यामागे  शेख हसीना यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, बांगलादेशातील लोकांच्या बेपत्ता होण्यामागे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या राजवटीचे सर्वोच्च लष्करी आणि पोलीस अधिकारी असल्याचा पुरावा सापडला आहे.

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

बांगलादेशातील बेपत्ता होण्याच्या घटनांचा तपास करणाऱ्या पाच सदस्यीय आयोगाने काळजीवाहू पंतप्रधान मुहम्मद युनूस यांचे मुख्य सल्लागार यांना "सत्याचा खुलाचा करणे" नावाचा अंतरिम अहवाल सादर केला. आयोगाचा अंदाज आहे की देशभरात ३५०० हून अधिक घटना बेपत्ताच्या घटना समोर आल्या आहेत. 

अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा

शेख हसीना यांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल तारिक अहमद सिद्दीकी, नॅशनल टेलिकम्युनिकेशन मॉनिटरिंग सेंटरचे माजी महासंचालक आणि मेजर जनरल झियाउल अहसानंद, वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिरुल इस्लाम आणि मोहम्मद हारुन-ओर-रशीद आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.

दुसरीकडे, माजी लष्कर आणि पोलिस अधिकारी फरार असून, अवामी लीगचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हसीना यांचे परदेशात पलायन झाल्याचे मानले जात आहे. 

आयोगाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मैनुल इस्लाम चौधरी यांनी युनूस सरकार यांना सांगितले की, तपासादरम्यान त्यांना एक पद्धतशीर रचना सापडली जी बेपत्ता होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष करते.

चौधरी म्हणाले की, बेपत्ता करणाऱ्या व्यक्तींना पीडितांची माहिती नव्हती. पोलिसांची रॅपिड ॲक्शन बटालियन पीडितांना पकडणे, छळ करणे आणि ताब्यात घेणे यासाठी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयोगाने दहशतवादविरोधी कायदा २००९ रद्द करण्याचा किंवा सर्वसमावेशक सुधारणा तसेच RAB रद्द करण्याचा प्रस्ताव दिला. आयोगाचे सदस्य सज्जाद हुसेन यांनी सांगितले की, त्यांनी सक्तीने बेपत्ता झाल्याच्या १,६७६ तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्यापैकी ७५८ ची चौकशी केली आहे. यापैकी २०० लोक कधीही परतले नाहीत तर जे परत आले त्यापैकी बहुतेकांना रेकॉर्डमध्ये अटक दाखवण्यात आले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश