शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:31 IST

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली : भारत व चीनमधील वादांमध्ये रशिया हस्तक्षेप करणार नाही. या वादांवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा, अशी आमची भूमिका आहे असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही देश चीन व भारत यांच्यामधील तणाव व संशयाचे वातावरण आणखी वाढावे यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र रशिया अशी भूमिका कधीही घेणार नाही. भारत व चीनने आपापसातील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवावे अशी रशियाची भूमिका आहे. 

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. पॅनगाँग तलाव परिसरात यंदाच्या वर्षी ५ मे रोजी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर हा वाद आणखी चिघळला. विस्तारवादी भूमिका असलेला चीन हा भारताच्या सातत्याने कुरापती काढत आहे. पूर्व लडाखमधील गोग्रा-हॉटस्प्रिंग्ज भागातील पेट्रोलिंग पॉइंट १५ येथे दोन्ही देशांचे सैन्य माघारी परतले आहे. सैन्य माघारी घेण्याची ही प्रक्रिया पाच दिवस सुरू होती. भारताला एस-४०० क्षेपणास्त्रे आधी ठरलेल्या वेळीच मिळणार आहेत. अलिपोव्ह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :russiaरशियाchinaचीन