शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारत-चीनच्या वादात हस्तक्षेप करण्यास रशियाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:31 IST

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली : भारत व चीनमधील वादांमध्ये रशिया हस्तक्षेप करणार नाही. या वादांवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा, अशी आमची भूमिका आहे असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही देश चीन व भारत यांच्यामधील तणाव व संशयाचे वातावरण आणखी वाढावे यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र रशिया अशी भूमिका कधीही घेणार नाही. भारत व चीनने आपापसातील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवावे अशी रशियाची भूमिका आहे. 

पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. पॅनगाँग तलाव परिसरात यंदाच्या वर्षी ५ मे रोजी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर हा वाद आणखी चिघळला. विस्तारवादी भूमिका असलेला चीन हा भारताच्या सातत्याने कुरापती काढत आहे. पूर्व लडाखमधील गोग्रा-हॉटस्प्रिंग्ज भागातील पेट्रोलिंग पॉइंट १५ येथे दोन्ही देशांचे सैन्य माघारी परतले आहे. सैन्य माघारी घेण्याची ही प्रक्रिया पाच दिवस सुरू होती. भारताला एस-४०० क्षेपणास्त्रे आधी ठरलेल्या वेळीच मिळणार आहेत. अलिपोव्ह यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :russiaरशियाchinaचीन