शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:29 IST

हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

बँकॉक : अन्न असुरक्षितता ही आशियातील जुनी समस्या असून, कोरोना महामारीच्या तुलनेत २०२२ मध्ये ५.५ कोटींपेक्षा अधिक लोकांना दोन वेळचे अन्न न मिळाल्याने ते कुपोषित राहिले, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी, नैसर्गिक आपत्ती, युद्धामुळे अन्नपुरवठ्यात आलेली बाधा, हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगासाठी ३० टक्के धोका

येथील लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अन्न मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनिश्चितता असते आणि पैशाच्या कमतरतेमुळे सतत रिकामे पोट ठेवावे लागले. सतत उपाशी राहिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. जगासाठी हा धोका ३० टक्के तर आशिया आणि पॅसिफिकसाठी २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महिलांवर मोठे संकट

कुपोषण महिलांसाठी सर्वांत वाईट समस्या आहे. आशियातील पाचपैकी एका महिलेला तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. द. आशियामध्ये ४२%महिलांना, तर ३७% पुरुषांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.

युद्धाने घास हिरावला

कोरोनानंतर अन्न, इंधन, खते आणि पशुधनाच्या खाद्याच्या किमती वाढल्याने अन्न सुरक्षा मोहिमेवर परिणाम झाला. युद्धामुळे धान्य, खाद्यतेल पुरवठ्यात व्यत्यय आल्याने  समस्या निर्माण झाल्या आहेत.