शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खायला अन्न नाही, पोटं खपाटीला अन् हाडाची झाली काडं... संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:29 IST

हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

बँकॉक : अन्न असुरक्षितता ही आशियातील जुनी समस्या असून, कोरोना महामारीच्या तुलनेत २०२२ मध्ये ५.५ कोटींपेक्षा अधिक लोकांना दोन वेळचे अन्न न मिळाल्याने ते कुपोषित राहिले, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी, नैसर्गिक आपत्ती, युद्धामुळे अन्नपुरवठ्यात आलेली बाधा, हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगासाठी ३० टक्के धोका

येथील लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून, अन्न मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनिश्चितता असते आणि पैशाच्या कमतरतेमुळे सतत रिकामे पोट ठेवावे लागले. सतत उपाशी राहिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. जगासाठी हा धोका ३० टक्के तर आशिया आणि पॅसिफिकसाठी २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महिलांवर मोठे संकट

कुपोषण महिलांसाठी सर्वांत वाईट समस्या आहे. आशियातील पाचपैकी एका महिलेला तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. द. आशियामध्ये ४२%महिलांना, तर ३७% पुरुषांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.

युद्धाने घास हिरावला

कोरोनानंतर अन्न, इंधन, खते आणि पशुधनाच्या खाद्याच्या किमती वाढल्याने अन्न सुरक्षा मोहिमेवर परिणाम झाला. युद्धामुळे धान्य, खाद्यतेल पुरवठ्यात व्यत्यय आल्याने  समस्या निर्माण झाल्या आहेत.