शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

‘धार्मिक’ हिंसेने मानवाधिकार अडचणीत

By admin | Updated: June 26, 2015 23:41 IST

धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे,

वॉशिंग्टन : धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. विविध देशांतील मानवी हक्कांच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या २०१४ या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. भारतातील मानवी हक्कांच्या संदर्भात अनेक मुद्दे आहेत. जबरदस्तीने अटक, तुरुंगात टाकणे, बेपत्ता होणे, तुरुंगातील वाईट स्थिती व खटला चालू होण्याआधी अटक करणे यासारखे अनेक प्रकार होतात. शिवाय न्यायालयांची दिरंगाई, निर्धारित वेळेत न्याय न मिळणे याही बाबी सर्रास होताना दिसतात. मानवी हक्कांचे उल्लंघन पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून सर्रास केले जाते. आरोपींना ठार मारणे, त्यांचा छळ करणे बलात्कार करणे हे गुन्हे सर्रास होताना दिसतात. अत्याचार होणाऱ्या महिला अनुसूचित जाती वा जमातीच्या असतात, असे या अहवालात म्हटले आहे. जातीयवादी हिंसाचारात १,२०० लोक मरण पावले असून, त्यात मुस्लिम जास्त आहेत. २०१४ च्या निवडणुकीत फेसबुकवर राजकीय कॉमेंट टाकणाऱ्या लोकांना अटक करण्यात आली, असे जॉन केरी यांनी या अहवालावर लिहिलेल्या प्रस्तावनपर लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)