शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

‘धार्मिक’ हिंसेने मानवाधिकार अडचणीत

By admin | Updated: June 26, 2015 23:41 IST

धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे,

वॉशिंग्टन : धार्मिक समुदायातील हिंसाचार हा भारतातील मानवी हक्कांसंदर्भात मोठी समस्या असून, भ्रष्टाचार व पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अत्याचारांचा क्रमांक नंतरचा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. विविध देशांतील मानवी हक्कांच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या २०१४ या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. भारतातील मानवी हक्कांच्या संदर्भात अनेक मुद्दे आहेत. जबरदस्तीने अटक, तुरुंगात टाकणे, बेपत्ता होणे, तुरुंगातील वाईट स्थिती व खटला चालू होण्याआधी अटक करणे यासारखे अनेक प्रकार होतात. शिवाय न्यायालयांची दिरंगाई, निर्धारित वेळेत न्याय न मिळणे याही बाबी सर्रास होताना दिसतात. मानवी हक्कांचे उल्लंघन पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून सर्रास केले जाते. आरोपींना ठार मारणे, त्यांचा छळ करणे बलात्कार करणे हे गुन्हे सर्रास होताना दिसतात. अत्याचार होणाऱ्या महिला अनुसूचित जाती वा जमातीच्या असतात, असे या अहवालात म्हटले आहे. जातीयवादी हिंसाचारात १,२०० लोक मरण पावले असून, त्यात मुस्लिम जास्त आहेत. २०१४ च्या निवडणुकीत फेसबुकवर राजकीय कॉमेंट टाकणाऱ्या लोकांना अटक करण्यात आली, असे जॉन केरी यांनी या अहवालावर लिहिलेल्या प्रस्तावनपर लेखात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)