शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कंगाल पाकिस्तान, लोक टोळ्या टोळ्यांनी दरोडे टाकू लागले; रमजान काळात १९ जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:02 IST

पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांकडे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पैसाच राहिलेला नाही.

कंगाल झालेल्या पाकिस्तानात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. कराचीमध्ये रमजान काळात वेगवेगळ्या ठिकाणच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये १९ जणांची हत्या करण्यात आली आहे. तर ५५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोसल्याने लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांकडे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पैसाच राहिलेला नाही. यामुळे हे लोक टोळ्या टोळ्यांनी दरोडे टाकू लागले आहेत. यावेळी जो विरोध करेल त्याला मारून टाकले जात आहे. पोलीस अधिकाऱ्याने एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार रमजान काळात दरोडेखोरांना विरोध केल्याने कराचीत १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

जानेवारीपासून शहरातील दरोड्यांत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर ११० जण जखमी झाले होते. तर वर्षभरात १०८ जणांचा मृत्यू आणइ ४६९ जण जखमी झाले होते. 

कराची पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात ४२५ वेळा चकमक केली आहे. यामध्ये ५५ दरोडेखोर मारले गोले आहेत. तर ४३९ जखमी झाले आहेत. जवळपास ४ लाखांवर भिकारी आणि दरोडेखोर रमजान काळात कराचीमध्ये येतात. यामुळे या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढते, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान