शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

“७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, मित्र देशही भिकारी समजायला लागलेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:33 IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती.

सध्या पाकिस्तानचीअर्थव्यवस्था मोट्या संकटात सापडली आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट वक्तव्य केलं. आता मित्रराष्ट्रही पाकिस्तानकडे या नजरेनं पाहायला लागलेत, जो सातत्यानं पैशांची भिक मागतोय, असं ते म्हणाले. छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थांनीही पाकिस्तानला मागे टाकलं आहे आणि आपण गेल्या ७५ वर्षांपासून कटोरा घेऊन फिरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“आज आम्ही कोणत्याही मित्र देशांकडे जातो किंवा त्यांना फोन करतो तेव्हा त्यांना वाटतं की आपण पैसे मागायला आलो आहोत. पहिलेच देशाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक बनली आहे आणि परिस्थितीचा सामना करत आहे. आता पुरानं याला आणखी संकटात टाकलं आहे,” असं शरीफ म्हणाल्याचे पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉन नं म्हटलं आहे.

३० वर्षांतील सर्वात मोठा पूरआर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता पुरानं झोडपलं आहे. पाकिस्तानात ३० वर्षांतील सर्वात मोठा पूर आलाय. यामध्ये १४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर ३.३ कोटी लोकांवर मोठं संकट ओढावलंय. यामध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी फटकाही बसलाय.

एक तृतीयांश भाग पाण्याखालीपाकिस्तानातील एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेलाय. तर दुसरीकडे २.१ कोटी एकर पिकही पाण्याखाली गेलंय. यामुळे जवळपास १२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्तानला मदतीचा हातही पुढे केलाय.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था