शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट, देश चालवण्यासाठीही पैसा नाही; इम्रान खान यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:37 IST

सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं.

इस्लामाबाद : देशाची स्थिती अतिशय बिकट आहे. देश चालवायलाही पैसा नाही. लोक करही भरत नाहीत. त्यामुळे देश चालवण्यासाठी अन्य देशांकडून सतत कर्ज घ्यावे लागत आहे. विदेशी कर्ज आणि महसुलातील घट याचा राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होत आहे, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:हूनच दिली आहे. सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं. त्यामुळे महसूल गोळाच होत नाही. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी अन्य देशांकडे आपल्याला हात पसरावे लागत आहेत. आधीच्या सरकारांनी देशाला कर्जाच्या खाईत लोटले. त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.  राष्ट्रीय महसूल मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, आपल्या राजकारण्यांनी ब्रिटिशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाकिस्तानच्या पन्नास पट उत्पन्न असलेल्या ब्रिटनचे मंत्री परदेशातही इकॉनॉमी क्लासने जातात. देशाचा पैसा वाचवावा, यासाठी ते दूतावासात मुक्काम करतात.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था