शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... इच्छेविरोधात मुलीच्या प्रेमविवाहाला मंजुरी दिल्यानं वडिलांनी संपवलं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:12 IST

इच्छेविरोधात मुलीचा प्रेमविवाह ठरल्यामुळं एका व्यक्तीनं कुटुंबातील चार जणांची निघृर्ण हत्या केली

कराची -  इच्छेविरोधात मुलीचा प्रेमविवाह ठरल्यामुळं एका व्यक्तीनं कुटुंबातील चार जणांची निघृर्ण हत्या केली आहे. पाकिस्तानमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा प्रकार पंजाब प्रांतात घडला आहे. आसिफ शाह या व्यक्तीनं मुलीचा विवाह आपल्या  इच्छेविरोधात ठरवल्यामुळं कुटुंबातील सर्वच सदस्याची हत्या केली आहे. 

पंजाब प्रांतातील मारी गावात आसिफ शाह यांच कुटुंब राहतं. त्यांची मुलगी कोमल (वय 26) हिचे एका मुलावर प्रेम होत. आणि ती त्याच्याबोरबर लग्नाच्या बंधनात अडकणार होती. पण आसिफ शाह यांनी मुलीचा तो निर्णय आवडला नाही. आसिफ शाह यांच्या मनाविरोधात जाऊन घरच्यांनी तिचे लग्न ठरवलं.

आसिफ शाह यांनी मग रागाच्या भरामध्ये कोमल (26), रिदा(24) आणि मुलगा अश्त (15) व पत्नी रुकइया यांची गोळी मारुन हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारी (डीपीओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आसिफ शाह एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हर आहे. 

रिपोर्टनुसार, कोमलच्या प्रियकरानं लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण आसिफ शाह याच्या विरोधात होता. आसिफ यांनी त्यांचा विरोधही दाखवला. पण सर्व परिवारानं त्यांचा आसिफ शाह यांचा विरोध धुडकावून कोमलचं लग्न ठरवलं. त्यावेळी आसिफ आणि परिवारामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण सुरु असताना लग्न नाही थांबवलं तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. कुटुंबातील सर्वांनी त्या धमकीकडे दुर्लश करत कोमलचा विवाह ठरवला. रागामध्ये पारा चढलेल्या आसिफ शाहने  गोळ्या घालून स्वत: च्या परिवाराची हत्या केली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrimeगुन्हा