शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागणार होता; पण एका कारणामुळे विचार बदलला, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:19 IST

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र डागणार होता

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतीय क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे याबद्दल तक्रार केली आहे. क्षेपणास्त्र प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे. 

भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर कोसळल्यानंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान तितक्याच क्षमतेचं क्षेपणास्त्र डागणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. त्यामुळे क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय पाकिस्तानकडून रद्द करण्यात आला.

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागलं जाणार होतं. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान ही कारवाई करणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याचे संकेत तपासातून मिळाले. त्यानंतर पाकिस्ताननं आपला निर्णय बदलला आणि पुढील अनर्थ टळला. ब्लूमबर्गनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

भारताचं एक क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात कोसळलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही रहिवासी इमारतींचं नुकसान झालं. भारतानं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. नियमित देखभाल केली जात असताना चुकून क्षेपणास्त्र डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. या घटनेच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान