शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

Pakistan PM on Kashmir: ज्याच्यामुळे भिकेला लागला, तो काश्मीर काही सोडवेना; शाहबाज शरीफांनी पाकिस्तानींना केले संबोधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 08:17 IST

इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत.

पाकिस्तान आता आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कधीही तोल ढळू शकतो, आणि अराजकता पैदा होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी ज्याच्यामुळे पाकिस्तान भिकेला लागला त्या काश्मीरचा राग आळवायचे काही कमी होत नाहीय. जनतेत उद्रेक वाढला की लगेचच काश्मीरवर बोलायचे आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवायचे, या कित्येक वर्षांपासूनच्या सूत्रावर शाहबाज शरीफ आले आहेत. 

इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान पदावर येण्यासाठी भारताचाच आधार घेतला होता. परंतू आता पद गेल्यावर भारताविरोधात चकार शब्दही काढत नाहीएत. उलट भारताची स्तुती करत आहे. असे असताना शुक्रवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने आर्टिकल ३७० चा निर्णय रद्द करावा असे म्हटले आहे. 

शुक्रवारी शरीफ यांनी पाकिस्तानला संबोधित केले. यावेळी त्यांनी काश्मीरचा विषय काढलाच. आशिया खंडात जर शांतता नांदायची असेल तर ५ ऑगस्ट २०१९ मध्ये घेतलेला एकतर्फी निर्णय संपविण्याची भारताची जबाबदारी आहे. यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सोडविला जाऊ शकेल, असे ते म्हणाले. 

पाकिस्तानात गुरुवारी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ३० रुपयांची वाढ करण्यात आली. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी इंधनाच्या दरात वाढ करणे गरजेचे होते, असे शरीफ म्हणाले. या पाकिस्तानने काश्मीरवरून भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी करोडो डॉलर्स दहशतवादावर खर्च केले आहेत. परदेशी मदतीतून येणारा पैसा देखील यासाठी खर्च करण्यात आला होता. आता पाकिस्तानकडे इंधनालाच नाही तर अन्न धान्य खरेदीसाठी देखील पैसा उरलेला नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर