शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:24 IST

शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान गेल्या तीन दिवसांपासून एलओसीवर फायरिंग करत आहे. शिमला करार निलंबित केला आहे, भारताने पाणी बंद करून युद्ध पुकारले आहे, अशा वल्गना करत आहे. दुसरीकडे भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. सैन्याने उघडलेली मोहीम पाहून पाकिस्तानची तंतरली आहे. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरु झाली आहे. 

शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने इमर्जन्सी घोषित केली आहे. सैन्याच्याच नाही तर पीओकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बदल्याही रद्द केल्या आहेत. 

झेलम व्हॅलीच्या आरोग्य महासंचालकांनी हे आदेश जारी केले आहेत. या भागातील सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य टीम यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या ड्युटी पॉईंटवर हजर होण्यास सांगावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी वाहनांच्या खासगी वापरालाही बंदी आणण्यात आली आहे. 

भारतीय सैन्याने ९ दहशतवाद्यांची घरे बॉम्ब लावून उध्वस्त केली आहेत. पहलगाम दहशतवाद्याची बहीण या घटनेनंतर एक भाऊ तुरुंगात, दुसरा मुजाहिद्दीन असल्याचे म्हणत आहे. म्हणजे या कुटुंबाची मानसिकताच भारत विरोधी आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी पूर्णपणे बंद करून टाकले आहे. सध्या उन्हाळा असल्याने काश्मीरमधील लोकांना याचा फायदा होणार आहे, शेतीसाठी पाणी मिळणार आहे. परंतू, फार काळ भारत पाकिस्तानचे पाणी रोखू शकणार नाही. कारण त्या प्रमाणात पाणी साठविण्याची यंत्रणा, क्षमता उभारलेली नाहीय. ही यंत्रणा उभारण्यासाठी २० वर्षे लागतील असे अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPOK - pak occupied kashmirपीओके