शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Crisis:राजकीय समितीचा सामूहिक राजीनामा, इम्रान खान यांचे रात्री 10 वाजता देशाच्या नावे संबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:47 IST

Pakistan Crisis: पाकिस्तानातील इम्रान खान सरकार संकटात सापडली आहे. संसद भंग करुन इम्रान खान यांनी विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण केला, पण काल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांनाच दणका दिला.

इस्लामाबाद:पाकिस्तानातीलइम्रान खान सरकार संकटात सापडली आहे. संसद भंग करुन इम्रान खान यांनी विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण केला, पण काल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाने उपसभापतींचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठराव फेटाळणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

आज रात्री 10 वाजता इम्रान खानचे देशाला संबोधनन्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर इम्रान यांच्या समोरच मोठी अडचण निर्माण झाली आहे. यानंतर आता इम्रान यांच्या राजकीय समितीने सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, 'आम्ही पाकिस्तानच्या जनतेसोबत आहोत. आमच्या कार्यकाळात जगामध्ये देशाची प्रतिमा सुधारली, जनतेच्या भल्यासाठी आम्ही राजकारण केले.' आज रात्री 10 वाजता इम्रान खान देशाला संबोधित करणार आहेत.

सर्वांचे सामूहिक राजीनामे येणारदुसरीकडे, अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी इम्रान खान आज संध्याकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर इम्रानसह त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार (राष्ट्रीय आणि प्रांतिक असेंब्लीसह) म्हणजे संपूर्ण पक्ष राजीनामा देतील. यासोबतच पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले आणि दुसऱ्या पक्षात गेलेल्या आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल.

इम्रान खान सरकार कोसळणारतसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या (शनिवारी) होणाऱ्या अविश्वास ठरावावरील मतदान होणार नसल्याने त्यापूर्वीच सरकार पडणार आहे. खरे तर अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले तर नंबर गेममध्ये विरोधक पुढे असल्याने इम्रान सत्तेतून बाहेर पडतील. पण जर इम्रानने आज संपूर्ण पक्षासह राजीनामा दिला तर उद्या नॅशनल असेंब्लीच्या बैठकीला काही अर्थ उरणार नाही.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान