शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"बालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला"; इम्रान खान 

By देवेश फडके | Updated: January 18, 2021 13:28 IST

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हायरल चॅटवरून इम्रान खान यांची टीकाबालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला - इम्रान खानपाकिस्तानातील दहशतवाद भारत पुरस्कृत; इम्रान खान यांचा दावा

इस्लामाबाद : अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. 

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचेपंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. या दोघांच्या व्हॉट्सअॅप संवादात बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलही उल्लेख आढळला आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. 

सन २०१९ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट नरेंद्र मोदी सरकारने देशातील निवडणुकांसाठी बालाकोटचा वापर केला, असे सांगितले होते. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हा पत्रकार त्याच्या आक्रमकपणामुळे ओळखला जातो. या संवादातून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.   

पुढे केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणतात की, पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतच आहे. गेल्या १५ वर्षांपासून भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. या चॅटमुळे महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या आहेत. भारतातील माध्यमांचे संबंध उघड झाले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाकडे ढकलत आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला. 

पुन्हा सांगतो की, आमचे सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारचे डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवे. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते, असेही इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी