शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पाकिस्तानी मंत्री म्हणे; सर्वच आत्मघातकी हल्लेखोर मदरशात शिकणारे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:14 IST

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

इस्लामाबादः पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, मदरशात शिकणारे सर्वच विद्यार्थी हे आत्मघातकी हल्लेखोर नसतात, परंतु एक कटू सत्य असंही आहे की, आत्मघातकी हल्ले करणारे हल्लेखोर हे मदरशामधील विद्यार्थी असतात. या ट्विटनंतर सोशल मीडियावर चौधरी फवाद खान पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. चांद्रयान 2 मोहिमेवर टीका करताना ते म्हणाले, भारताचं खेळणं मूनऐवजी मुंबईत उतरलं. डियर इंडिया! जे काम जमत नाही, त्यात कशाला पुढे पुढे करायचं. त्यांच्या ट्विटनंतर पाकिस्तानी लोकांनीही त्यांना खडे बोल सुनावले होते. हे तर बालिशपणाचं विधान असल्याचं एका पाकिस्तानी युजर्सनं सांगितलं होतं.भारताची अवकाशातील ताकदीची तुलना केल्यास आपण कुठेच नसल्याचं सिद्ध होईल, असंही दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं होतं. श्रीलंकेच्या संघातील दहा क्रिकेटपटूंन पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता, त्यासाठीही त्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. याआधीही फवाद यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली होती, त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.