शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लोकहो! हे कलियुग नाही, तर 'मेघालय युग'; शास्त्रज्ञांनी लावला महत्त्वपूर्ण शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 14:37 IST

पृथ्वीच्या इतिहासाबाबत शास्त्रज्ञांनी महत्वाचा शोध लावला आहे. या युगाचे नाव भारतातील एका राज्याच्या नावावरुन केले आहे.

नवी दिल्ली- पृथ्वीच्या इतिहासाचे टप्पे हा नेहमीच संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. मात्र नुकत्याच एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात आधुनिक टप्प्याला 'मेघालय युग' असे नाव दिले आहे.हे नाव मेघालय राज्यातील 'मॉवम्लुह' या गुहेतील' स्टॅलॅगमाईट'वरुन पडलेले आहे. ज्यावेळेस चुनखडकाच्या गुहेमध्ये पाण्याचे थेंब पडत असलेल्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन केवळ क्षारांचे संचयन मागे राहाते तेव्हा त्या गुहेत जमिनीवर क्षारांचे खांब तयार होतात त्यास 'स्टॅलॅगमाईट' असे म्हणतात. ही प्रक्रीया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो. ज्यावेळेस हे थेंब थेंब पाणी पडून गुहेच्या छताला लटकणारे खांब तयार होतात तेव्हा त्यास स्टॅलॅकमाइट असं म्हटलं जातं.

मेघालय युगाचे पुरावे सर्व खंडांमध्ये सापडलेले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांनी होलोसीन युग या कालखंडाचे तीन भाग केलेले आहेत. यामध्ये सुरुवातीचा काळ ग्रीनलँडीयन एज काळ येतो. हा काळ 11, 700 वर्षे पूर्वी सुरु झाला. त्यानंतर 8300 वर्षांपूर्वी नॉर्थग्रीपीयन कालखंड सुरु होतो आणि सर्वात शेवटी 4,200 वर्षे मेघालयन एज म्हणजे मेघालय युगाची सुरुवात होते. मेघालय युगाची सुरुवात अत्यंत मोठ्या दुष्काळांनी सुरुवात झाली. हा दुष्काळ सलग 200 वर्षे राहिला. त्यानंतर हिमयुगाच्या शेवटी निर्माण झालेल्या कृषी आधारित समाजांवर हवामानातील बदलांमुळे मोठा परिणाम झाला होता. इजिप्त, युनान, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटेमिया आणि सिंधु संस्कृती, यांगत्से नदीजवळील संस्कृतीवर याचा परिणाम झाला होता असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Earthपृथ्वीInternationalआंतरराष्ट्रीय