शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 13:09 IST

भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये मुद्दाम त्रास दिला जात आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये मुद्दाम त्रास दिला जात आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.भारतीय अधिकाऱ्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही विनाकारण चौकशी करून त्रास दिला जातो.

भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये मुद्दाम त्रास दिला जात आहे. पाकिस्तानातीलभारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना नवीन गॅस कनेक्शन दिले जात नाही. तर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाणारी इंटरनेट सेवाही ब्लॉक करण्यात आली आहे. 

भारतीय अधिकाऱ्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही विनाकारण चौकशी करून त्रास दिला जातो. काही दिवसांपूर्वीच एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात घुसखोर शिरला होता. राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी कडेकोट सुरक्षा असणे अपेक्षित असते. मात्र, तरीही हा प्रकार कसा घडला, याबद्दल पाकिस्तानकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या सर्व घटना समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला जाब विचारला आहे. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत