शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....

By अमित इंगोले | Updated: September 28, 2020 13:39 IST

हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.

(Image Credit : Google)

मृत्यू होणार हे सर्वांनाच माहिती असतं. मात्र, त्यानंतर आपलं काय होतं याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगात सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होतात? मृत्यूनंतर काय होतं? मानवाची आत्मा कुठे जाते? दुसरं विश्व असतं का? या प्रश्नांची अनेकांना उत्तरे हवी असतात. याबाबत अनेक मुद्दे मांडले जातात. पण ते पूर्णपणे सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आता तर मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका व्यक्तीने अजब दावा केलाय. हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.

ibtimes.co.in ने दिलेल्या वृत्तानुसार, हजीमने NDERF म्हणजेच Near-Death Experience Research Foundation च्या वेबसाइटला त्याचा अनुभव सांगितला. या वेबसाइटवरील त्याचा अनुभव अरबी भाषेत आहे. तो अभ्यासक अहमद हस्सा यांनी इंग्रजीत अनुवादीत केला. ज्यात हजीमने दावा केलाय की, तो एका वेगळ्याच विश्वात जाऊन  पोहोचला होता. अशाप्रकारचं विश्व त्याने कधीही पाहिलं नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, 'मी अचानक एका वेगळ्या लौकिक विश्वात गेल्याचं मला जाणवलं. गुलाबी ढगं असलेल्या एका मोकळ्या ठिकाणी मी होतो. तिथे मेटलचे अनेक बॉक्स गोल फिरत असल्याचं पाहिलं. तसेच तिथे दोन आवाज ऐकू येत होते जे आध्यात्मिक गोष्टी सांगत होते. त्यातील एकाने एका दुसऱ्या व्यक्तीला सांगितले की, 'याची स्मृती नष्ट करा आणि नव्या बॉडीसाठी तयार करा'. त्यानंतर मला एका मेटलच्या गोल बॉक्समध्ये टाकण्यात आलं. हा बॉक्स नंतर गोल फिरू लागला होता. त्यानंतर माझी स्मृती हळूहळू जाऊ लागली होती'.

त्याने पुढे सांगितले की, त्याने कुणाचातरी आवाज ऐकला. ते बोलत होते की, त्याची मानवी विश्वातील वेळ संपली नव्हती. त्यामुळे त्याने परत जाणं गरजेचं आहे आणि त्याला अनेक चांगली कामे करायची आहेत. हजीमने असाही खुलासा केला की, या क्षणांमध्ये त्याने त्याचं शरीर पूर्णपणे सोडलं होतं.  तसेच हा अनुभव त्रास देणाराही नव्हता आणि आनंद देणाराही नव्हता. इतकेच नाही तर त्याने दावा केला की, त्याचे विचार इतर वेळेपेक्षा अधिक वेगाने सुरू होते. 

दरम्यान, मृत्यूच्या अनुभवाबाबत आयुष्यभर अभ्यास करणारे Sam Parnia यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मृत्यू ही एक प्रक्रिया आहे. तो पांढरा किंवा काळा क्षण नाही. ते म्हणाले की, वेगळ्या विश्वात गेल्यावर मनुष्य बेशुद्ध होतात. त्यांचा मेंदू काम करणं बंद करतो. आणि हेच मनुष्याचं जीवन संपण्याचं लक्षण आहे. Parnia यांच्यानुसार, मृत्यूच्या दारात असताना होणारा भ्रम हा मृत्यूनंतर दुसरं विश्व असल्याचा पुरावा नाही. 

टॅग्स :SyriaसीरियाDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स