शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

भारतीयांचे आयुर्मान वाढले

By admin | Updated: December 19, 2014 04:20 IST

भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत,

वॉशिंग्टन : भारताने १९९० पासून बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यात मोठी झेप घेतली आहे. भारतातील बालकांसह प्रौढ मंडळी आता दोन दशकांपूर्वीपेक्षा अधिक आणि आरोग्यदायी जीवन जगत आहेत, असे एका नव्या संशोधनामध्ये आढळून आले आहे. संसर्गजन्य आजारामुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगभरातील लोकांचे आयुष्य वीस वर्षांपूर्वीपेक्षा वाढल्याचे संशोधनात आढळून आले. भारताच्या लोकसंख्येचा आकार व वाढीचा दर पाहता हा देश लवकरच सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. घटलेल्या मृत्युदराचा हा परिणाम असेल, असे संशोधकांनी म्हटले. (वृत्तसंस्था)२०१३ मध्ये जगातील एकूण मृत्यूपैकी भारतात १९ टक्के अथवा १२ लाख मृत्यू झाले. १९९० नंतर भारताने बाल व प्रौढ मृत्युदर घटविण्यामध्ये मोठी आघाडी घेतली. मृत्युदरातील दरवर्षीची सरासरी घट बालकांसाठी ३.७ टक्के, तर प्रौढांसाठी १.३ टक्के एवढी आहे. १९९० ते २०१३ दरम्यान जन्मावेळी आयुर्मान अपेक्षा महिलांसाठी ५७.३ वर्षांहून ६४.२ वर्षे, तर पुरुषांसाठी ५८.२ वर्षांहून ६८.५ वर्षे एवढी झाली. भारतातील बालके आणि प्रौढ आता अधिक जीवन जगत आहेत ही बाब कमालीची उत्साहवर्धक आहे, असे पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे डॉ. जिमोन पन्नीयाम्माकल म्हणाले. हे संशोधन द लान्सेटमध्ये प्रकाशित झाले असून डॉ. जिमोन त्याचे सहलेखक आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॉल्युएशनच्या नेतृत्वाखाली ७०० संशोधकांच्या एका चमूने हे संशोधन केले. या चमूत डॉ. पन्नीयाम्माकल यांचा समावेश होता.