शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:30 IST

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे.

लंडन : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताच्या ताब्यात आल्यानंतर काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल, असे उद्गार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काढले. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी लंडन येथील चॅथम हाउसच्या कार्यक्रमात सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या देशाच्या परराष्ट्र धोरणात बदल करत असून, त्यामुळे भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग एका नवीन व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. काश्मीरमधील विकास, तेथील आर्थिक घडी नीट बसविणे हा दुसरा टप्पा व विधानसभा निवडणुका घेणे हा तिसरा टप्पा होता. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात आल्या आहेत. 

पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की, काश्मीरची समस्या संपणार आहे. प्राचीन इतिहास असलेल्या भारत व चीन देशांतील संबंधांत काही चढउतार आले. मात्र आता स्थिती सुरळीत होत आहे. सीमा रक्षणास भारताने प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले.

खलिस्तानवाद्यांचा घेरावाचा प्रयत्न

जयशंकर यांच्या गाडीला खलिस्तानवाद्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला व भारताविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. या धक्कादायक घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या घटनेचा ब्रिटननेही निषेध केला. मात्र, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.

काश्मीरचा ताबा भारताने सोडावा : पाकिस्तान

पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, भारताने निराधार दावे करू नयेत. त्याऐवजी ७७ वर्षांपासून असलेला जम्मू-काश्मीरचा ताबा भारताने सोडावा.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPOK - pak occupied kashmirपीओकेLondonलंडन