शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे ६५ जणांचा मृत्यू, चाचणी टाळण्यासाठी दिली होती लाच; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:33 IST

उज्बेकिस्तान मध्ये ६५ मुलांचा मृ्त्यू भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे झाल्याचे समोर आले आहे.

उज्बेकिस्तानमध्ये ६५ मुलांचा मृत्यू भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या संदर्भात आता मोठा खुलासा झाला आहे. भारतीय कफ सिरपच्या वितरकांनी अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना ३३,००० डॉलर म्हणजे सुमारे २८ लाख रुपये लाच दिल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केला आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं; काँग्रेसचं मोदींना प्रत्युत्तर, फोटो ट्विट

गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्य आशियाई देशाने २० उझबेक नागरिक आणि एका भारतीय नागरिकांसह २१ जणांविरोधात खटला चालवला आहे. प्रतिवादींपैकी तीन हे कुरामॅक्स मेडिकलचे अधिकारी आहेत. उझबेकिस्तानमध्ये भारताच्या मेरियन बायोटेकची औषधे विकणारी ही कंपनी आहे.

राज्य अभियोक्ता सैदकरिम अकिलोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरामॅक्सचे सीईओ सिंग राघवेंद्र प्रतार यांनी कथितपणे सरकारी अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पादनांची अनिवार्य तपासणी टाळण्यासाठी ३३,००० अमेरिकी डॉलर दिले. कफ सिरफची उझबेकिस्तानमध्ये चाचणी घेण्यात आली होती की निर्मात्याला भारतात चाचण्या घेण्याची विनंती करण्यात आली होती की नाही हे फिर्यादी जबाबावरुन स्पष्ट झाले नाही.

कोर्टात निवेदन देणाऱ्या प्रतारने आरोप नाकारले पण रक्कम मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आली हे मान्य केले. ते पैसे नंतर कसे आणि कोणी वापरले हे माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. २१ पैकी ७ प्रतिवादींना करचोरी, निकृष्ट किंवा बनावट औषधांची विक्री, कार्यालयाचा गैरवापर, निष्काळजीपणा, बनावटगिरी आणि लाचखोरी यासह एक किंवा दुसर्‍या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय