शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
3
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
4
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
5
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
7
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
8
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
9
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
10
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
11
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
12
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
13
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
14
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
15
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
16
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
17
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
18
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
19
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
20
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात

'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:42 IST

Indus Waters Treaty: भारताने सिंधू पाणी अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत गेल्या साठ वर्षांपासून असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.  पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची दुखती नस दाबली गेली आहे. यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी याने भारताला थेट रक्तपाताची धमकी दिली होती. पण, आता पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पाकिस्तानने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. 

पाण्यावरुन युद्ध लढली जातील...शुक्रवारी (23 मे 2025) पाकिस्तानी संसदेत सिंधू पाणी कराराबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार सय्यद अली जफर याने आपल्या भाषणात म्हटले की, पाण्याचा प्रश्न पाकिस्तानसाठी दहशतवादाच्या मुद्द्याइतकाच महत्त्वाचा आहे. सिंधू पाणी करार स्थागित करणे आपल्यावर लादलेले एकप्रकारे युद्धच आहे. 21व्या शतकातील युद्धे पाण्यावरून लढली जातील, हे आज सिद्ध होत आहे.

...तर आपण मरू शकतोतो खासदार पुढे म्हणतो, पाकिस्तान हा पाण्याची सर्वाधिक कमतरता असलेला जगातील क्रमांक एकचा देश आहे. आज देश वेगाने पाणीटंचाईकडे वाटचाल करत आहे. याची दोन कारणे आहेत, पहिले हवामान बदल आणि दुसरे लोकसंख्या. म्हणून, हे दहशतवादाइतकेच महत्त्वाचे आहे. सिंधू खोरे ही आपली जीवनरेखा आहे. देशातील तीन चतुर्थांश पाणी बाहेरून येते. देशातील 10 पैकी 9 लोक सिंधू जल खोऱ्याच्या मदतीने आपले जीवन जगत आहेत. पाकिस्तानमधील सर्व वीज प्रकल्प आणि धरणे याच पाण्यावर बांधली आहेत. हा आपल्यावर पडलेला वॉर बॉम्ब आहे, जो आपल्याला निकामी करायचा आहे. आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान