शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
5
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
6
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
7
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
8
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
9
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
10
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
11
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
12
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
13
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
14
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
15
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
16
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
17
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
18
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
19
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
20
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?

'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:42 IST

Indus Waters Treaty: भारताने सिंधू पाणी अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत गेल्या साठ वर्षांपासून असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.  पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची दुखती नस दाबली गेली आहे. यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी याने भारताला थेट रक्तपाताची धमकी दिली होती. पण, आता पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पाकिस्तानने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. 

पाण्यावरुन युद्ध लढली जातील...शुक्रवारी (23 मे 2025) पाकिस्तानी संसदेत सिंधू पाणी कराराबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार सय्यद अली जफर याने आपल्या भाषणात म्हटले की, पाण्याचा प्रश्न पाकिस्तानसाठी दहशतवादाच्या मुद्द्याइतकाच महत्त्वाचा आहे. सिंधू पाणी करार स्थागित करणे आपल्यावर लादलेले एकप्रकारे युद्धच आहे. 21व्या शतकातील युद्धे पाण्यावरून लढली जातील, हे आज सिद्ध होत आहे.

...तर आपण मरू शकतोतो खासदार पुढे म्हणतो, पाकिस्तान हा पाण्याची सर्वाधिक कमतरता असलेला जगातील क्रमांक एकचा देश आहे. आज देश वेगाने पाणीटंचाईकडे वाटचाल करत आहे. याची दोन कारणे आहेत, पहिले हवामान बदल आणि दुसरे लोकसंख्या. म्हणून, हे दहशतवादाइतकेच महत्त्वाचे आहे. सिंधू खोरे ही आपली जीवनरेखा आहे. देशातील तीन चतुर्थांश पाणी बाहेरून येते. देशातील 10 पैकी 9 लोक सिंधू जल खोऱ्याच्या मदतीने आपले जीवन जगत आहेत. पाकिस्तानमधील सर्व वीज प्रकल्प आणि धरणे याच पाण्यावर बांधली आहेत. हा आपल्यावर पडलेला वॉर बॉम्ब आहे, जो आपल्याला निकामी करायचा आहे. आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान