शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारतातील गरिबीचे प्रमाण घसरले, नायजेरियाने टाकले भारताला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 14:35 IST

नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरिब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरिब लोक राहात आहेत.

नवी दिल्ली- सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गरिबीच्या निर्देशांकात भारताचे स्थान आता घसरले आहे. अत्यंत गरिब (एक्स्ट्रीम पुअर) लोकांच्या संख्येत आघाडीवर असणाऱ्य़ा भारताची ओळख मे महिन्याच्या शेवटीच बदलली गेली आहे.

नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरिब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरिब लोक राहात आहेत. ब्रुकिंग्जने सादर केलेल्या अहवालानुसार नायजेरियात आता भारतापेक्षा जास्त अत्यंत गरिब वर्गातील लोक आहेत. नायजेरियात अत्यंत गरिब लोकांची संख्या प्रतीमिनिट 6 ने वाढत आहे तर भारतात प्रतीमिनिट 44 लोक अत्यंत गरिब वर्गातून बाहेर पडत आहेत. सध्या भारतातील 5.3 टक्के लोक अत्यंत गरिब वर्गामध्ये राहात आहेत. शाश्वत विकासासाठी भारताने 2013 पर्यंत ठेवलेल्या लक्ष्य़ाच्या अनुसार भारत चांगली प्रगती करत असल्याचे दिसून आले आहे.

अत्यंत गरिब या वर्गाची लोकसंख्या वाढण्यामध्ये आफ्रिकेतील देश आघाडीवर आहेत. अत्यंत गरिब लोक संख्येने जास्त असणाऱ्या पहिल्या 18 देशांमध्ये 14 देश आफ्रिकेतील आहेत. 2018 वर्ष संपेपर्यंत या संख्येत 32 लाख लोकांटी वृद्धी होईल असा अंदाज आहे.नायजेरिया हा तेलाचे उत्पादन करणारा आणि आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश असला तरी देशांतर्गत विविध प्रश्नांमुळे अनेक आघाड्यांवर देशाला अपयश येत आहे. कुपोषण आणि गरिबीच्या समस्येला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यात नायजेरिया असमर्थ ठरत आहे.

 

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय