शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक; ५४ स्मार्टफोन ॲप्सना केंद्राने बंदी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 08:30 IST

केंद्र सरकारने आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली - भारताने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे. ५४ स्मार्टफोन ॲप्सना केंद्राने बंदी घातली आहे. हे ॲप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले असून त्यात फ्री फायर या गेमचा तसेच ॲपलॉक ॲपचाही समावेश आहे.

युझर्सचा डेटा करत होते लीक

वरील सर्व ॲप्स युझर्सचा डेटा लीक करत होते, असा ठपका केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ठेवला आहे. या सर्व ॲप्सवर भारतात बंदी घालण्याचे आदेश गुगलच्या प्ले-स्टोअरलाही देण्यात आले आहेत.

या ॲप्सवर बंदी

स्वीट सेल्फी एचडी- ब्युटी कॅमेरा-सेल्फी कॅमेराइक्वलायझर व बास बूस्टरसेल्सफोर्स एंटसाठी कॅमकॉर्डआइसलँड २ : ॲशेस ऑफ टाइम लाइटविवा व्हिडीओ एडिटरटेन्सेंट एक्सरिव्हरओनमोजी चेसओनमोजी एरिनाॲपलॉकड्युअल स्पेस लाइट

३००+ ॲप्सवर कारवाईकेंद्र सरकारने आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात चिनी लष्कराशी झालेल्या झटापटीनंतर भारताने जून, २०२० मध्ये ५९, जुलैमध्ये ४७, नोव्हेंबरमध्ये ४३ आणि डिसेंबरमध्ये ११८ ॲप्सवर बंदी घातली. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमानुसार केंद्र सरकारने ही ॲपबंदी केली आहे. मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या फ्री फायर गेमवरही बंदी आणण्यात आली आहे. हा गेम गुगलला प्ले स्टोअरवरून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन