शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:28 IST

india out from worlds powerful country list: भारताचे गुण कमी झाल्यानं यादीतून बाहेर

मुंबई: चालू वर्षातील सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. मात्र भारत या यादीतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताचे दोन गुण कमी झाले आहेत. सिडनीतल्या लोवी इन्स्टिट्यूनं या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.लोवी इन्स्टिट्यूच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार २०१९ मध्ये भारताला ४१ गुण होते. त्यात आता घट झाली आहे. यंदा भारताला ३९.७ गुण मिळाले आहेत. ४० किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या देशांनाच सामर्थ्यशाली देशांच्या यादीत स्थान मिळतं. मात्र यंदा या यादीतील भारताचा समावेश अवघ्या काही गुणांमुळे थोडक्यात हुकला आहे. आशियातला दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता मध्य सामर्थ्यशाली देशांच्या यादीत झाल्याचं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालात म्हटलं आहे. 'येत्या काही वर्षांमध्ये भारताचा समावेश पुन्हा सामर्थ्यशाली देशांच्या यादीत होऊ शकेल. इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारा भारत कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरवून बसला आहे,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात नमूद केलं आहे.चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर'भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे. काही वर्षांनी भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकू शकेल. पण कोरोना संकटामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत, चीनचे एकूण आर्थिक उत्पादन केवळ ४० टक्क्यांपर्यंत पोहोचेल,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीन