शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दारिद्र्य निर्मूलनामध्ये भारत जगात अव्वल; ६५ देशांमधील गरिबी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:24 IST

संयुक्त राष्ट्र विकास परिषद आणि आॅक्सफर्ड गरिबी आणि मानवी विकास कार्यक्रम (ओपीएचआय) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.

संयुक्त राष्ट्रे : सन २००५-०६ ते २०१५-१६ या दशकामध्ये भारताने दारिद्र्य निर्मूलनामध्ये जगात अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. या काळामध्ये भारतातील २७.३ कोटी व्यक्ती या दारिद्र्यरेषेच्या वर आल्या असून, ही संख्या जगामध्ये सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्टÑांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.संयुक्त राष्ट्र विकास परिषद आणि आॅक्सफर्ड गरिबी आणि मानवी विकास कार्यक्रम (ओपीएचआय) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. यामध्ये ७५ देशांमधील गरिबीचा अभ्यास करण्यात आला. यापैकी ६५ देशांमधील गरिबांची संख्या कमी झाली असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले.भारत आणि निकारागुआ या २ देशांमधील अनुक्रमे दहा आणि साडेदहा वर्षांचा कालावधी विचारात घेतला गेला आहे. भारतामधील सर्वाधिक २७.३ कोटी व्यक्ती या दारिद्र्यरेषेच्या वर आलेल्या दिसून आल्या. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या लोकसंख्याविषयक अहवालावर आधारित आहे.जगातील १०७ विकसनशील देशांमधील १.३ अब्ज व्यक्ती (२२ टक्के) अद्यापही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दारिद्र्यरेषेखालील या व्यक्तींपैकी ६४४ दशलक्ष व्यक्ती १८ वर्षांखालील आहेत.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ