शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 14:44 IST

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला.

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याने चीनला चांगलीच मिरची झोंबली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत चीनसोबतच्या सीमावादावर बोलताना जयशंकर म्हणाले होते की, 'चीनशी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता राहणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरुन चीनसोबतचा वाद अद्याप संपलेला नाही, ते मुख्यत्वे गस्तीचे अधिकाराशी संबंधित आहेत.' यावर आता चिनी संरक्षण तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

'चीनला हे कळायला हवं...'मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले होते की, 'आज आपले चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत. याचे कारण म्हणजे सीमेवरील शांतता भंग पावली आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही, हे चीनला कळायला हवं.' या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांनी सीमा विवादावरील तोडगा केवळ भारत-चीन संबंधांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते.

चिनी तज्ज्ञांची भारताविरोधात भूमिकापरराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे रिसर्च फेलो हू झिओंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटले की, जयशंकर यांच्या टिप्पण्यांबाबत चीनने अधिक सावध राहायला हवं. जयशंकर यांनी 'राइट टू पेट्रोल'वर केलेली टिप्पणी म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. आता चीनने केवळ भारताची सामान्य चर्चाच करू नये, तर लष्करी संघर्षासाठीही तयार राहावे. जयशंकर यांनी चीनला चिथावणी देऊन सीमा आणि गस्तीच्या अधिकारांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय