शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

India China FaceOff: भारत-चीन मतभेद शांततेने मिटवतील - नेपाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:57 IST

India China FaceOff: एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.

काठमांडू : भारत आणि चीन हे आपले मित्रदेश त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवतील, असा विश्वास नेपाळने व्यक्त केला आहे. हे दोन्ही देश एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.आशिया खंडातील दोन बलाढ्य राष्टÑांच्या वादात अडकलेल्या नेपाळने आपण शांततेच्या बाजूने आहोत, असेही म्हटले आहे. भारत व चीन आपले शेजारी देश आहेत. ते त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवतील, असे नेपाळच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताचे तीन भाग आपल्या देशाच्या नकाशात दाखविण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेपाळचे हे वक्तव्य आले आहे. भारताचे लिपुलेख, कालापानी व लिम्पीयाधुरा हे भाग त्या देशाने त्यांच्या नकाशात दाखवले आहेत. नव्या नकाशाला संसदेत मान्यता देऊन त्याला अध्यक्षांनीही मंजुरी दिली आहे. नेपाळचे हे कृत्य चीनच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे, असाही आरोप केला जात आहे. नेपाळचा नवा नकाशा भारताने साफ धुडकावून लावला आहे.

टॅग्स :chinaचीन