शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

भारत, बांगलादेशात पावसाचे ६०० बळी; २.५ कोटी लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 01:18 IST

बांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे.

संयुक्त राष्ट्रे : भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरात ६०० लोकांचा मृत्यू झाला, तर २.५ कोटी लोकांना या पुराचा फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले की, या पुरामुळे पाच लाखांपेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत.हक यांनी सांगितले की, भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये काही भागांत मुसळधार पावसाने पूर आला आहे. यामुळे अडीच कोटी लोक विस्थापित झाले आहेत. भारतात आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफ राज्य सरकारांच्या मदतीने समन्वयासाठी प्रयत्न करीत आहे.संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की, नुकसान झालेले रस्ते, पूल आणि रेल्वे ट्रॅक यामुळे अनेक भागांत अद्याप पोहोचणे शक्य होत नाही. मुलांसाठी सर्वात मोठी गरज स्वच्छ पाणी, आजार रोखण्यासाठीच्या वस्तू, खाद्यपदार्थांचा पुरवठा आणि विस्थापित ठिकाणी मुलांसाठी स्वच्छ जागा हे आवश्यक आहे. भारतात आसाम, बिहार, उत्तर प्रदेशच्या काही भागांत आणि अन्य पूर्वोत्तर राज्यांत एक कोटीपेक्षा अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. यात ४३ लाख मुले आहेत. पुरामुळे परिस्थिती आणखी बिघडली, तर या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. एकट्या आसाममध्ये पुरामुळे जवळपास २००० शाळांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)तीन देशांत ९३ मुलांचा मृत्यूबांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे. म्यानमारमध्ये पुरामुळे ४० हजार लोक विस्थापित झाले आहेत. मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या चिल्ड्रन एजन्सीने युनिसेफने सांगितले होते की, नेपाळ, भारत आणि बांगलादेशात पुरामुळे ९३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस