शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

“पाकिस्तानला नरेंद्र मोदींपेक्षा इम्रान खान यांचा अधिक धोका”; संरक्षणमंत्र्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 06:16 IST

पाकिस्तानी लष्कराने या दिवसाचे वर्णन देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून केले होते.

इस्लामाबाद :पाकिस्तानला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मोठा धोका आहे, असे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, तुम्ही तुमच्या विदेशी शत्रूंना ओळखता. परंतु, पाकचे लोक आजही त्या शत्रूला ओळखू शकलेले नाहीत जो इथेच जन्मलेला आहे.

इम्रान खान आमच्यात आहेत व ते पाकसाठी पंतप्रधान मोदींहून अधिक धोकादायक आहेत. परंतु, हे लोकांना दिसत नाही. आसिफ यांनी वृत्त निवेदकालाच विचारले की कोण जास्त धोकादायक आहे? जो आपल्यात आहे तो की सीमेपलीकडे आपल्यासमोर उभा आहे तो? इम्रान यांच्या अटकेनंतर ९ मे रोजी देशात जी दंगल उसळली होती ती बंडखोरी होती व इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत व ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे, असे ते म्हणाले.

पाक लष्कराकडून वर्णन काळ्या दिवसाचे

इम्रान खान यांना दहशतवादविरोधी प्रकरणात १३ जूनपर्यंत जामीन मिळाला आहे. इम्रान खान यांना ९ मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. त्यांना पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने केली होती. पाकिस्तानी लष्कराने या दिवसाचे वर्णन देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून केले होते.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानImran Khanइम्रान खान