शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

इम्रान सरकार बॅकफूटवर, पाकिस्तानमध्ये दोन गटांतील हिंसाचारात 11 ठार 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 19:28 IST

आत्तापर्यंत दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. या लढाईत शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यात आला असून सोमवारपासून हा हिंसाचार सुरू आहे

ठळक मुद्देकट्टरपंथी इस्लामी समुदाय तहरीक ए-लब्बैक पाकिस्तानने इशारा दिला होती की, त्यांचे कार्यकर्ते मंगळवार सायंकाळपर्यंत इस्लामाबादकडे जाणार आहेत.

इस्लामाबाद - उत्तर पश्चिमी पाकिस्तानच्या कबायली परिसराती वन परिक्षेत्राच्या जागेवरुन झालेल्या वादातून दोन गटांत हिंसाचार उफाळला. कुर्रम जिल्ह्यातील कोहाट डिव्हीजनमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात झालेल्या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगल परिक्षेत्रातील झाडांची कत्तल करण्यावरुन दोन गटांत हा वाद निर्माण झाला होता. 

आत्तापर्यंत दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. या लढाईत शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यात आला असून सोमवारपासून हा हिंसाचार सुरू आहे. संबंधित परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पाकिस्तानात सांप्रदायिक वाद वाढत चालला असून शिया आणि सुन्नी या दोन गटांत हिंसाचाराच्या घटना घडतात. अल-कायदा आणि तहरीत ए-तालिबान पाकिस्तानातील सशस्त्र सुन्नी गट सातत्याने शिया समुदायांच्या सभांना टार्गेट करते. देशातील मुस्लीम लोकसंख्येच्या 20 टक्के लोकसंख्या शिया समुदायाची आहे. 

दुसरीकडे कट्टरपंथी इस्लामी समुहासमोर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हात टेकले आहेत. कट्टरपंथी इस्लामी समुदाय तहरीक ए-लब्बैक पाकिस्तानने इशारा दिला होती की, त्यांचे कार्यकर्ते मंगळवार सायंकाळपर्यंत इस्लामाबादकडे जाणार आहेत. त्यामुळेच, तहरकी ए-लब्बैकच्या दबावामुळेच पाकिस्तान सरकारने 350 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची सुटका केली. दरम्यान, इतर कार्यकर्त्यांवर करण्यात आलेले खटलेही बुधवारपर्यंत वापस घेणार असल्याची घोषणा टीएलपीने केली आहे. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान