शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

'भारत नसता तर…’ श्रीलंकेनं केलं कौतुक, त्या मदतीसाठी मानले आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 22:45 IST

India-Sri lanka: भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनीही त्यांचे आभार मानले आहेत.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनीही त्यांचे आभार मानले आहेत.

श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी सांगितले की, आवश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी बारताकडून मिळालेल्या भरभक्कम क्रेडिट लोनच्या मदतीमुळेच आम्ही आर्थिक स्थैर्याचे काही उपाय करण्यास सक्षम ठरलो आहोत, असं म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.

श्रीलंका २०२२ च्या सुरुवातीपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारताने गेल्या वर्षी कठीण काळात श्रीलंकेला सुमारे ४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली होती. त्याशिवाय भारताने श्रीलंकेला ९० कोटी अमेरिकन डॉलर एवढं कर्ज दिलं होतं.

दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान एस. जयशंकर हे मालदिवचा दौरा केल्यानंतर गुरुवारी श्रीलंकेमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्याशिवाय त्यांनी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत परस्पर आणि प्रादेशिक हितसंबंधांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.  

टॅग्स :IndiaभारतSri Lankaश्रीलंकाS. Jaishankarएस. जयशंकरEconomyअर्थव्यवस्था